महाराष्ट्राची लोकसंख्या
२०११ सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. देशामध्ये लोकसंख्येत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तर बिहारचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशातील ९.२९% लोकसंख्या आहे.
लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे पाच जिल्हे २०११
पहिले पाच जिल्हे:[जिल्हे] -[लोकसंख्या] [टक्केवारी]
ठाणे -१,१०,५४,१३१ -९.८४%
पुणे -९४,२६,९५९ - ८.३९%
मुंबई उपनगर -९३,३२,४८१ - ८.३०%
नाशिक -६१,०९,०५२ -५.४४%
नागपूर -४६,५३,१७१ -४.१४%
शेवटचे पाच जिल्हे:
सिंधुदुर्ग -८,४८,८६८ -०.७६%
गडचिरोली -१०,७१,७९५ -०.९५%
हिंगोली-११,७८,९७३ -१.०५%
वाशिम -११,९६,७१४ -१.०६ %
भंडारा -११,९८,८१०-१.०७%
महाराष्ट्रातील २०११ जणगणनुसार लोकसंख्येविषयी प्रमुख मुद्दे
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा ठाणे जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा.
* महाराष्ट्रातील एक कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे होय.
* महाराष्ट्रातील २०११ च्या जणगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे,पुणे कोल्हापूर,
* महाराष्ट्रातील २०११ नुसार कमी घनतेचे पहिले पाच जिल्हे - गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ.
* २०११ च्या लोकसंखेच्या घनतेचा दर ३६५ आहे. तर राष्ट्रीय घनतेचा दर ३८२ आहे.
* महाराष्ट्रामध्ये देशातील ९.२९% एवढी लोकसंख्या राहते.
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पहिले पाच जिल्हे - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदीया, सातारा, भंडारा,
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर शेवटचे पाच जिल्हे - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, मुंबई शहर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, बीड, जालना, धुळे.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड, जालना.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे पहिले जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे शेवटचे जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, जालना, बीड, परभणी.
* २०११ सालच्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ६.१५ कोटी आहेत.
* एकूण लोकसंख्येशी टक्केवारी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तराच्या मानाने ग्रामीण लोकसंख्या १३.७७ टक्क्यांनी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५.०८ कोटी आहे.
* राष्ट्रीय स्तरावर नागरी लोकसंख्येची ३१.१६% एवढी आहे.
* महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३ एवढी आहे.
* महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्हे हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* गडचिरोली, सिंधुदुर्ग, आणि हिंगोली हे किमान नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे १००% नागरी जिल्हे आहेत.
* महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली ८९.००% असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग व हिंगोली जिल्हा येतो.
* महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर ८२.८९% एवढा आहे.
* महाराष्ट्राची ग्रामीण दशवार्षिक वाढ १०.३४% एवढे आहे.
* महाराष्ट्राची नागरी दशवार्षिक वाढ २३.६७% एवढे आहे.
महाराष्ट्र जिल्हानिहाय लोकसंख्या विषयक माहिती -(२०११)
[जिल्हा][लोकसंख्या(लाखात)][घनता][साक्षरता][स्त्रि-पुरुष(प्रमाण)]मुंबई शहर -३१.५ - २०,०३८ -८८.४८ -८३८
मुबई उपनगर -९३.३-२०,९२५ -९०.९० -८५७
ठाणे -११०.५ -१,१५७ - ८६.१८ -८८०
रायगड -२६.४ -३६८ -८३.८९ -९५५
रत्नागिरी -१६.१ -१९६ -८२.४३ -१,१२३
सिंधुदुर्ग -८.५ -३९३-८६.५४-१,०३७
नाशिक -६१.१-३९३-८०.९६-९३१
धुळे -२०.५-२८५-७४.६१-९४१
नंदुरबार -१६.५-२७६-६३.०४-९७२
जळगाव -४२.२-३५९-७९.७३-९२२
अहमदनगर -४५.४-२६६-८०.२२-९३४
पुणे -९४.३-६०३-८७.१९-९१०
सातारा -३०.० -२८७-८४.२०-९८६
सांगली-२८.२-३२९-८२.६२-९६४
सोलापूर-४३.२-२९०-७७.७२-९३२
कोल्हापूर-३८.७-५०४-८२.९०-९५३
औरंगाबाद-३७.०४-३६५-८०.४०-९१७
जालना-१९.६-२५५-७३.६१-९२९
परभणी-१८.४-२९५-७५.२२-९४०
हिंगोली-११.८-२४४-७६.०४-९३५
बीड -२५.९-२४२-७३.५३-९१२
नांदेड-३३.६-३१९-७६.९४-९३७
उस्मानाबाद-१६.६-२१९-७६.३३-९२०
लातूर-२४.६-३४३-७९.०३-९२४
बुलढाणा-२५.६-२६८-८२.०९-९२८
अकोला -१८.२-३२१-८७.५५-९४२
वाशिम-१२.०-२४४-८१.७०-९२६
अमरावती-२८.९-२३७-८८.२७-९४७
यवतमाळ-२७.८-२०४-८०.७०-९४७
वर्धा -१३.०-२०५-८७.२२-९४६
नागपूर -४६.५-४७०-८९.२२-९४८
भंडारा -१२.०-२९३-८५.१४-९८४
गोंदिया-१३.२-२५३-८५.४४ -९९६
चंद्रपूर-२१.९-१९२-८१.३५-९५९
गडचिरोली-१०.७-७४-७०.५५-९७५
महाराष्ट्र -११,२३,७२,९७२ -३६५-८२.९१-९२५
२०११ सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. देशामध्ये लोकसंख्येत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तर बिहारचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशातील ९.२९% लोकसंख्या आहे.
लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे पाच जिल्हे २०११
पहिले पाच जिल्हे:[जिल्हे] -[लोकसंख्या] [टक्केवारी]
ठाणे -१,१०,५४,१३१ -९.८४%
पुणे -९४,२६,९५९ - ८.३९%
मुंबई उपनगर -९३,३२,४८१ - ८.३०%
नाशिक -६१,०९,०५२ -५.४४%
नागपूर -४६,५३,१७१ -४.१४%
शेवटचे पाच जिल्हे:
सिंधुदुर्ग -८,४८,८६८ -०.७६%
गडचिरोली -१०,७१,७९५ -०.९५%
हिंगोली-११,७८,९७३ -१.०५%
वाशिम -११,९६,७१४ -१.०६ %
भंडारा -११,९८,८१०-१.०७%
महाराष्ट्रातील २०११ जणगणनुसार लोकसंख्येविषयी प्रमुख मुद्दे
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा ठाणे जिल्हा आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा.
* महाराष्ट्रातील एक कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे होय.
* महाराष्ट्रातील २०११ च्या जणगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे,पुणे कोल्हापूर,
* महाराष्ट्रातील २०११ नुसार कमी घनतेचे पहिले पाच जिल्हे - गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ.
* २०११ च्या लोकसंखेच्या घनतेचा दर ३६५ आहे. तर राष्ट्रीय घनतेचा दर ३८२ आहे.
* महाराष्ट्रामध्ये देशातील ९.२९% एवढी लोकसंख्या राहते.
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पहिले पाच जिल्हे - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदीया, सातारा, भंडारा,
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर शेवटचे पाच जिल्हे - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, मुंबई शहर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, बीड, जालना, धुळे.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड, जालना.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे पहिले जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे शेवटचे जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, जालना, बीड, परभणी.
* २०११ सालच्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ६.१५ कोटी आहेत.
* एकूण लोकसंख्येशी टक्केवारी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तराच्या मानाने ग्रामीण लोकसंख्या १३.७७ टक्क्यांनी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५.०८ कोटी आहे.
* राष्ट्रीय स्तरावर नागरी लोकसंख्येची ३१.१६% एवढी आहे.
* महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३ एवढी आहे.
* महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्हे हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* गडचिरोली, सिंधुदुर्ग, आणि हिंगोली हे किमान नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे १००% नागरी जिल्हे आहेत.
* महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली ८९.००% असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग व हिंगोली जिल्हा येतो.
* महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर ८२.८९% एवढा आहे.
* महाराष्ट्राची ग्रामीण दशवार्षिक वाढ १०.३४% एवढे आहे.
* महाराष्ट्राची नागरी दशवार्षिक वाढ २३.६७% एवढे आहे.
महाराष्ट्र जिल्हानिहाय लोकसंख्या विषयक माहिती -(२०११)
[जिल्हा][लोकसंख्या(लाखात)][घनता][साक्षरता][स्त्रि-पुरुष(प्रमाण)]मुंबई शहर -३१.५ - २०,०३८ -८८.४८ -८३८
मुबई उपनगर -९३.३-२०,९२५ -९०.९० -८५७
ठाणे -११०.५ -१,१५७ - ८६.१८ -८८०
रायगड -२६.४ -३६८ -८३.८९ -९५५
रत्नागिरी -१६.१ -१९६ -८२.४३ -१,१२३
सिंधुदुर्ग -८.५ -३९३-८६.५४-१,०३७
नाशिक -६१.१-३९३-८०.९६-९३१
धुळे -२०.५-२८५-७४.६१-९४१
नंदुरबार -१६.५-२७६-६३.०४-९७२
जळगाव -४२.२-३५९-७९.७३-९२२
अहमदनगर -४५.४-२६६-८०.२२-९३४
पुणे -९४.३-६०३-८७.१९-९१०
सातारा -३०.० -२८७-८४.२०-९८६
सांगली-२८.२-३२९-८२.६२-९६४
सोलापूर-४३.२-२९०-७७.७२-९३२
कोल्हापूर-३८.७-५०४-८२.९०-९५३
औरंगाबाद-३७.०४-३६५-८०.४०-९१७
जालना-१९.६-२५५-७३.६१-९२९
परभणी-१८.४-२९५-७५.२२-९४०
हिंगोली-११.८-२४४-७६.०४-९३५
बीड -२५.९-२४२-७३.५३-९१२
नांदेड-३३.६-३१९-७६.९४-९३७
उस्मानाबाद-१६.६-२१९-७६.३३-९२०
लातूर-२४.६-३४३-७९.०३-९२४
बुलढाणा-२५.६-२६८-८२.०९-९२८
अकोला -१८.२-३२१-८७.५५-९४२
वाशिम-१२.०-२४४-८१.७०-९२६
अमरावती-२८.९-२३७-८८.२७-९४७
यवतमाळ-२७.८-२०४-८०.७०-९४७
वर्धा -१३.०-२०५-८७.२२-९४६
नागपूर -४६.५-४७०-८९.२२-९४८
भंडारा -१२.०-२९३-८५.१४-९८४
गोंदिया-१३.२-२५३-८५.४४ -९९६
चंद्रपूर-२१.९-१९२-८१.३५-९५९
गडचिरोली-१०.७-७४-७०.५५-९७५
महाराष्ट्र -११,२३,७२,९७२ -३६५-८२.९१-९२५
Maharashtra lokhsankhya dashvarshik vadha
उत्तर द्याहटवा15.99 %आहे 2001 ते 2011
हटवाNice1
उत्तर द्याहटवामहाराष्ट्रात 1000 पुरुषांच्या मागे कीती महीला अाहेत.
उत्तर द्याहटवा929
हटवा929
हटवा929
उत्तर द्याहटवाअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गावनिहाय लोकसंख्या त्यामध्ये गावनिहाय कुटुंब संख्या एकूण लोकसंख्या
उत्तर द्याहटवा