* १५ ऑगष्ट रोजी भारत पाकिस्तान हि दोन राष्ट्र निर्माण होतील.
* घटना तयार होईपर्यंत दोन्ही राष्ट्रांचे हंगामी सरकार मार्फत कार्य चालवावे.
* १५ ऑगष्ट १९४७ नंतर भारत पाकिस्तानच्या कोणत्याही प्रदेशावर इंग्लंड सरकारचा हक्क राहणार नाही.
* घटना परिषदांनी आपआपल्या देशासाठी स्वतंत्र घटना तयार केली.
* ब्रिटीश सरकारने संस्थानांनी केलेले रद्द करण्यात यावे. ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्तानचा सम्राट हे पद रद्द करण्यात येत आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा