हरितक्रांती विकास
* हरित क्रांतीचे जनक नोबेल परीतोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांच्या कल्पनेतून हरित क्रांती हि नवीन शेतीची पद्धती १९६० साली उदयास आली आहे.
* अमेरिकन कृषी शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या हायब्रीड बियाणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बदल झालेला आहे. व कृषी उत्पादन हरित क्रांतीमुळे एकदम वाढले.
* अधिक उत्पादन देणारी बियाणे जशी गहू, भात, मका, बाजरी, ज्वारी, इत्यादी संशोधित बियाणे यांच्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
* प्रमाणित बी हे भरपूर उत्पादन देते, त्यामुळे भारतात आज १०००० हजार पेक्षा जास्त बीज गुणन केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.
* रासायनिक खते - जगातील बहुतेक भागात वर्षानुवर्षे शेतीसाठी जमिनीचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादनवाढ झालेली आहे.
* लघुसिंचन योजना - भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विविध सरकारी लघुसिंचन योजना राबविल्या त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.
* दुबार पिके घेणे ज्या भागात जलसिंचनाच्या सुविधा आहेत यासाठी दुबार, तिबार पिके घेणे.
* विविध रासायनिक जंतुनाशके व तननाशके यांच्या वापरामुळे रोपांचे संरक्षण करण्यात आले.
* भूमी संवर्धन - हरित क्रांतीच्या इतर तत्वाबरोबरच भूमी संवर्धन हे महत्वाचे आहे.
हरित क्रांती व सामाजिक आर्थिक बदल
* खाद्यान्य उत्पादनात वाढ - हरित क्रांतीमुले खाद्दान्य उत्पादनात वाढ करण्यात आली. भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.
* अन्न धान्याच्या आयातीत घट हरित क्रांती यांच्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे प्रगतीपथावर असलेल्या देशात अन्न आयात यांची घट झाली.
* ग्रामीण रोजगारात वाढ - हरित क्रांती याच्यामुळे शेतकरी दुबार तिबार पिके घेत असल्यामुळे ग्रामीण भागात वर्षभर रोजगार पुरेल इतका रोजगार उपलब्द झाला.
* पारंपारिक कृषीपद्धतीत बदल करून खते, कीटकनाशके, यांचा वापर करून शेती उत्पादन वाढले आहे.
हरित क्रांतीचे परीस्थितीकिय परिणाम
* प्रादेशिक असमतोल - भारतात हरित क्रांती याचा प्रभाव देशातील पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, व गुजरात या विकसित राज्यात जास्त झाला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल घडून आला.
* पिक उत्पन्नात असमानता - हरित क्रांतीचा प्रभाव मुख्यता गहू व तांदूळ या पिकावर पडलेला आहे. ज्वारी,
बाजरी, मका, यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे पिक उत्पादनात असमानता निर्माण झाली.
* रासायनिक व कीटकनाशक याच्यामुळे प्रदूषण समस्या निर्माण झाल्या आहेत.
* मृदेच्या सुपिकतेचा ऱ्हास - वर्षनुवर्षे एकाच पिक पद्धती घेत असल्यामुळे सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे.
* हरित क्रांतीचे जनक नोबेल परीतोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांच्या कल्पनेतून हरित क्रांती हि नवीन शेतीची पद्धती १९६० साली उदयास आली आहे.
* अमेरिकन कृषी शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या हायब्रीड बियाणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बदल झालेला आहे. व कृषी उत्पादन हरित क्रांतीमुळे एकदम वाढले.
* अधिक उत्पादन देणारी बियाणे जशी गहू, भात, मका, बाजरी, ज्वारी, इत्यादी संशोधित बियाणे यांच्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
* प्रमाणित बी हे भरपूर उत्पादन देते, त्यामुळे भारतात आज १०००० हजार पेक्षा जास्त बीज गुणन केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.
* रासायनिक खते - जगातील बहुतेक भागात वर्षानुवर्षे शेतीसाठी जमिनीचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादनवाढ झालेली आहे.
* लघुसिंचन योजना - भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विविध सरकारी लघुसिंचन योजना राबविल्या त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.
* दुबार पिके घेणे ज्या भागात जलसिंचनाच्या सुविधा आहेत यासाठी दुबार, तिबार पिके घेणे.
* विविध रासायनिक जंतुनाशके व तननाशके यांच्या वापरामुळे रोपांचे संरक्षण करण्यात आले.
* भूमी संवर्धन - हरित क्रांतीच्या इतर तत्वाबरोबरच भूमी संवर्धन हे महत्वाचे आहे.
हरित क्रांती व सामाजिक आर्थिक बदल
* खाद्यान्य उत्पादनात वाढ - हरित क्रांतीमुले खाद्दान्य उत्पादनात वाढ करण्यात आली. भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.
* अन्न धान्याच्या आयातीत घट हरित क्रांती यांच्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे प्रगतीपथावर असलेल्या देशात अन्न आयात यांची घट झाली.
* ग्रामीण रोजगारात वाढ - हरित क्रांती याच्यामुळे शेतकरी दुबार तिबार पिके घेत असल्यामुळे ग्रामीण भागात वर्षभर रोजगार पुरेल इतका रोजगार उपलब्द झाला.
* पारंपारिक कृषीपद्धतीत बदल करून खते, कीटकनाशके, यांचा वापर करून शेती उत्पादन वाढले आहे.
हरित क्रांतीचे परीस्थितीकिय परिणाम
* प्रादेशिक असमतोल - भारतात हरित क्रांती याचा प्रभाव देशातील पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, व गुजरात या विकसित राज्यात जास्त झाला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल घडून आला.
* पिक उत्पन्नात असमानता - हरित क्रांतीचा प्रभाव मुख्यता गहू व तांदूळ या पिकावर पडलेला आहे. ज्वारी,
बाजरी, मका, यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे पिक उत्पादनात असमानता निर्माण झाली.
* रासायनिक व कीटकनाशक याच्यामुळे प्रदूषण समस्या निर्माण झाल्या आहेत.
* मृदेच्या सुपिकतेचा ऱ्हास - वर्षनुवर्षे एकाच पिक पद्धती घेत असल्यामुळे सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे.
Khupach upyukt mahiti
उत्तर द्याहटवामला हरित क्रांती वर प्रकल्प लिहायायचे तर थोडी उपयुक्त माहिती मिळेल का
उत्तर द्याहटवाHo
हटवाProject lehayla mahiti mklali
उत्तर द्याहटवाNahi
उत्तर द्याहटवाHarit krantichi nirikshane
उत्तर द्याहटवाHaritkranti cha itihas. स्पष्टीकरण, आणि नियम...
उत्तर द्याहटवाउत्तर द्या प्लीज.