इंग्रजांची भारतातील प्रशासन व्यवस्था-महत्वाचे मुद्दे


* रॉबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली.
 
* मुलकी नोकरशाहीची निर्मिती १७९३ साली लॉर्ड कोर्नवालीस याने केली.

* कायमधारा पद्धत कॉर्नवालीस याने सुरु केली.

* १८५३ मध्ये  मुंबई ठाणे हि पहिली रेल्वे धावली.

* १८५३ मध्ये बिनतारी संदेशयंत्रणा केली.

* १८५७ चा राष्ट्रीय उठाव - सन १८५७ चा उठाव हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध झाला.

* २९ मार्च १८५७ रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर छावणीत उठला. तेथे मंगल पांडेनी इंग्रज
अधिकाऱ्यावर गोळी झाडली.

* दिल्ली बक्तखान, कानपूर तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशी राणी लक्ष्मीबाई, बिहार कुवर सिंह, रोहिलखंड अहमदउल्ला यांनी उठाव केले. १९०७ साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अंड स्टील कारखाना सुरु झाला.

* १९२० मध्ये रेल्वेच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक होता.

* भारतीय पहिली सुती कापडाची गिरणी १८५७ साली मुंबई येथे सुरु झाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.